सुंदर रूप सर्वांना फक्त काही क्षणासाठी आकर्षित करू शकतो पण सुंदर बोलणं आणि वागणं हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवत.
भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतो तोच खरा मनाचा आत्मविश्वास.
कायम टीकनारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी.
चांगले कुटुंब आणि जिवाला जीव देणारे मित्र लाभणे म्हणजे दुसरे काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल…!
मोठ व्हायला ओळख नाही माणसांची मनं जिंकावी लागतात,जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी.
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पाहुणे आणि भावकी पासून दूर रहा….!!
माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते!!शुभ सकाळ.
सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश परिचय देतो,तसेच तुम्ही स्वतःबद्दल काही बोलू नका,चांगली कामे करत रहा,तीच तुमचे परिचय देईल.
कोणतही दुःख पचवण्यासाठी ते आधी भोगावं लागत,इथे चंद्रालासुद्धा पौर्णिमेच्या आधी अमावास्येशी झगडावं लागत.
अनुभव आपल्याला कोणापासुन सांभाळून राहायचं आणि कोणाला सांभाळायचं हे शिकवतो.
चांगले कुटुंब आणि जिवाला जीव देणारे मित्र लाभणे म्हणजे दुसरे काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे.
सुंदर रूप सर्वांना फक्त काही क्षणासाठी आकर्षित करू शकत, पण सुंदर बोलणं आणि वागणं हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवत.सुप्रभात
कोणी कितीही कडवट वागुदेत आपण आपल्याला शांत ठेवायचं ,कारण सूर्यप्रकाश कितीपण कडक असला तरी समुद्राला सुखवू शकत नाही …
विचार करण्यातच फरक आहे, नाहीतर संकट तुम्हाला कमजोर नाही तर आणखीन मजबूत बनवायला येतात .
मेहनत अशी एक सोन्याची चावी आहे जी बंद भविष्याचे पण दरवाजे उघडू शकते…
नाती आणि बर्फाचा गोळा बनवणं एक सारखच असत, ज्यांना बनवणं सोप, पण टिकवण खूप अवघड असत. दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय , कायम थंड ठेवण्याचा प्रयत्न करा…. शुभ सकाळ
विचार करता करता संपून जाणारी गोष्ट म्हणजे आयुष्य …
आपण स्वतः एकाद्याच्या आनंदाचे निमित्त असणे याहून मोठे दुसरे कुठलेही सुख नाही…
तुमची कमाई जर तुमच्या परिवाराच्या गरजा भागवण्या इतक्या असेल तर स्वतःला श्रीमंत समजा.
माणसाच्या मुखात गोडवा, मनात आपुलकी, वागण्यात नम्रता आणि हृदयात प्रेम असले कि बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडतात, शुभ प्रभात.
भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची काळजी सोडली की, वर्तमानाला आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान वाटू लागतो….गुड मॉर्निंग!
कडू गोळी चावली नाही गिळली जाते, तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसू नये, त्याला चावत बसाल तर जीवन आणखी कडू होईल!शुभ सकाळ
प्रत्येकात काही विशेष गुण असतातच पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करत असाल तर तुम्ही त्याला मूर्खच समजत राहाल… शुभ सकाळ!! 🙏
दिवा कधी बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका चांगले कर्म करत राहा तेच तुमचा परिचय या दुनियेला देईल!शुभ प्रभात
उगवेल हा सूर्य फक्त तुमच्यासाठी साऱ्या मनीच्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अशी सुंदर सकाळ रोजच जीवनात यावी…. तुमच्या प्रसन्न मनाने ती खुलून यावी… आजचा हा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो.